MR/Prabhupada 0048 - आर्यन संस्कृती: Difference between revisions
|  (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0048 - in all Languages Category:MR-Quotes - 1972 Category:MR-Quotes - L...") | m (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->") | ||
| Line 8: | Line 8: | ||
| <!-- END CATEGORY LIST --> | <!-- END CATEGORY LIST --> | ||
| <!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE --> | <!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE --> | ||
| {{1080 videos navigation - All Languages| | {{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0047 - कृष्ण परिपूर्ण आहे|0047|MR/Prabhupada 0049 - आपण प्रकृतिच्या नियमांनुसार बद्ध आहोत|0049}} | ||
| <!-- END NAVIGATION BAR --> | <!-- END NAVIGATION BAR --> | ||
| <!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK--> | <!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK--> | ||
| <div class="center"> | <div class="center"> | ||
| Line 19: | Line 18: | ||
| <!-- BEGIN VIDEO LINK --> | <!-- BEGIN VIDEO LINK --> | ||
| {{youtube_right| | {{youtube_right|XVKeftoSjqM|आर्यन संस्कृती <br /> - Prabhupāda 0048}} | ||
| <!-- END VIDEO LINK --> | <!-- END VIDEO LINK --> | ||
| <!-- BEGIN AUDIO LINK --> | <!-- BEGIN AUDIO LINK --> | ||
| <mp3player>https://s3.amazonaws.com/vanipedia/clip/721211BG | <mp3player>https://s3.amazonaws.com/vanipedia/clip/721211BG-AHM_clip1.mp3</mp3player>   | ||
| <!-- END AUDIO LINK --> | <!-- END AUDIO LINK --> | ||
| Line 31: | Line 30: | ||
| <!-- BEGIN TRANSLATED TEXT --> | <!-- BEGIN TRANSLATED TEXT --> | ||
| :''अनार्य जुष्टम्'' ([[Vanisource:BG 2.2|भ गी २।२ ]]) , " जीवनाच्या प्रगतिशील मूल्यांची जाणीव असलेल्या माणसाला न शोभणारे ."   | <big> | ||
| :''अनार्य जुष्टम्'' ([[Vanisource:BG 2.2 (1972)|भ गी २।२ ]]) , " जीवनाच्या प्रगतिशील मूल्यांची जाणीव असलेल्या माणसाला न शोभणारे ."   | |||
| आर्यन . आर्यन चा अर्थ आहे जो प्रगतीशील आहे . तर युद्ध भूमी मध्ये अर्जुनाच्या या निराशेला , आर्यन नसलेले वागण संबोधलं आहे . आर्यन , भगवद-गीतेत वर्णन केल्याप्रमाणे आर्यन सभ्यातेनुसार परमेश्वराने चार विभाग रचले आहेत. | आर्यन . आर्यन चा अर्थ आहे जो प्रगतीशील आहे . तर युद्ध भूमी मध्ये अर्जुनाच्या या निराशेला , आर्यन नसलेले वागण संबोधलं आहे . आर्यन , भगवद-गीतेत वर्णन केल्याप्रमाणे आर्यन सभ्यातेनुसार परमेश्वराने चार विभाग रचले आहेत. | ||
| Line 37: | Line 38: | ||
| जसे आपण आधीच स्पष्ट केले आहे , ''धर्मम् तु साक्षाद भगवत-प्रणीतम्'' ([[Vanisource:SB 6.3.19|श्री भ ६।३।१९ ]])   | जसे आपण आधीच स्पष्ट केले आहे , ''धर्मम् तु साक्षाद भगवत-प्रणीतम्'' ([[Vanisource:SB 6.3.19|श्री भ ६।३।१९ ]])   | ||
| कोणतीही पद्धतशीर धार्मिक प्रक्रिया असेल तर : " ती भगवंता द्वारे दिली आहे " मनुष्य कोणतीही धार्मिक व्यवस्था नाही बनवू शकत . तर हि आर्यन पद्धत , प्रगीशील प्रणाली ,   | कोणतीही पद्धतशीर धार्मिक प्रक्रिया असेल तर : " ती भगवंता द्वारे दिली आहे " मनुष्य कोणतीही धार्मिक व्यवस्था नाही बनवू शकत . तर हि आर्यन पद्धत , प्रगीशील प्रणाली ,   | ||
| :''चातुरर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश:'' ([[Vanisource:BG 4.13|भ गी ४।१३ ]]) ।   | :''चातुरर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश:'' ([[Vanisource:BG 4.13 (1972)|भ गी ४।१३ ]]) ।   | ||
| कृष्ण सांगतात , " सामाजिक व्यवस्थेच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी ते माझ्याद्वारे रचले गेले आहे ." ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र . तर अर्जुना क्षत्रिय परिवारातला होता . म्हणून त्याची युद्धभूमीत लढण्याची द्विधावस्था आर्यांना शोभणारी नाही . राज परीवाचे अहिंसक बनणे , हे योग्य नाही . क्षत्रिय , जेव्हा ते युद्ध भूमीत लढत असतात , हत्या हे त्यांच्यासाठी पाप नाही . त्याचप्रमाणे , ब्राह्मण , जेव्हा तो बळी अर्पण करतो , काही वेळा प्राण्यांचे बळी अर्पण केले जातात. त्याचा अर्थ हा नाही की तो पाप करत आहे .   | कृष्ण सांगतात , " सामाजिक व्यवस्थेच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी ते माझ्याद्वारे रचले गेले आहे ." ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र . तर अर्जुना क्षत्रिय परिवारातला होता . म्हणून त्याची युद्धभूमीत लढण्याची द्विधावस्था आर्यांना शोभणारी नाही . राज परीवाचे अहिंसक बनणे , हे योग्य नाही . क्षत्रिय , जेव्हा ते युद्ध भूमीत लढत असतात , हत्या हे त्यांच्यासाठी पाप नाही . त्याचप्रमाणे , ब्राह्मण , जेव्हा तो बळी अर्पण करतो , काही वेळा प्राण्यांचे बळी अर्पण केले जातात. त्याचा अर्थ हा नाही की तो पाप करत आहे .   | ||
| पशू बळी फक्त खाण्याच्या उद्देशासाठी नव्हता . ते वेदिक मंत्राच्या परीक्षणासाठी होतं . ब्राह्मण , जे यज्ञ करत असत ते योग्य पद्धतीने वेदिक मंत्राचे जप करत आहेत के नाही त्याचे परीक्षण प्राण्याचा बळी देऊन आणि पुन्हा त्याला नवीन तरुण जीवन देऊन केले जात . ते पशू बलिदान होते . कधी कधी घोडे , कधी गायींना अर्पण केले जात . पण या युगात , कली युग , हे वर्जित आहे . कारण असा कोणी याज्ञिक-ब्राह्मण आता नाही आहे . सर्व प्रकारचे बळी हे या युगात वर्जित आहेत . ''अष्वमेधं गवालम्भं सन्न्यासं पल-पैतृकम् देवरेण सुतोत्पत्तिं कलौ पन्च विवर्जयेत'' ([[Vanisource:CC Adi 17.164|चै च अादि १७।१६४ ]])   | पशू बळी फक्त खाण्याच्या उद्देशासाठी नव्हता . ते वेदिक मंत्राच्या परीक्षणासाठी होतं . ब्राह्मण , जे यज्ञ करत असत ते योग्य पद्धतीने वेदिक मंत्राचे जप करत आहेत के नाही त्याचे परीक्षण प्राण्याचा बळी देऊन आणि पुन्हा त्याला नवीन तरुण जीवन देऊन केले जात . ते पशू बलिदान होते . कधी कधी घोडे , कधी गायींना अर्पण केले जात . पण या युगात , कली युग , हे वर्जित आहे . कारण असा कोणी याज्ञिक-ब्राह्मण आता नाही आहे . सर्व प्रकारचे बळी हे या युगात वर्जित आहेत .   | ||
| :''अष्वमेधं गवालम्भं सन्न्यासं पल-पैतृकम् देवरेण सुतोत्पत्तिं कलौ पन्च विवर्जयेत'' ([[Vanisource:CC Adi 17.164|चै च अादि १७।१६४ ]])    | |||
| अष्वमेध यज्ञ, गायीचे बलिदान, संन्यास ,आणि धीराद्वारे बाळ होणे . पतीचा धाकटा भाऊ , या गोष्टी या युगात निषिद्ध आहेत . | |||
| </big> | |||
| <!-- END TRANSLATED TEXT --> | <!-- END TRANSLATED TEXT --> | ||
Latest revision as of 17:52, 1 October 2020
Lecture on BG 2.2-6 -- Ahmedabad, December 11, 1972
- अनार्य जुष्टम् (भ गी २।२ ) , " जीवनाच्या प्रगतिशील मूल्यांची जाणीव असलेल्या माणसाला न शोभणारे ."
आर्यन . आर्यन चा अर्थ आहे जो प्रगतीशील आहे . तर युद्ध भूमी मध्ये अर्जुनाच्या या निराशेला , आर्यन नसलेले वागण संबोधलं आहे . आर्यन , भगवद-गीतेत वर्णन केल्याप्रमाणे आर्यन सभ्यातेनुसार परमेश्वराने चार विभाग रचले आहेत.
जसे आपण आधीच स्पष्ट केले आहे , धर्मम् तु साक्षाद भगवत-प्रणीतम् (श्री भ ६।३।१९ ) 
कोणतीही पद्धतशीर धार्मिक प्रक्रिया असेल तर : " ती भगवंता द्वारे दिली आहे " मनुष्य कोणतीही धार्मिक व्यवस्था नाही बनवू शकत . तर हि आर्यन पद्धत , प्रगीशील प्रणाली , 
- चातुरर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश: (भ गी ४।१३ ) ।
कृष्ण सांगतात , " सामाजिक व्यवस्थेच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी ते माझ्याद्वारे रचले गेले आहे ." ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र . तर अर्जुना क्षत्रिय परिवारातला होता . म्हणून त्याची युद्धभूमीत लढण्याची द्विधावस्था आर्यांना शोभणारी नाही . राज परीवाचे अहिंसक बनणे , हे योग्य नाही . क्षत्रिय , जेव्हा ते युद्ध भूमीत लढत असतात , हत्या हे त्यांच्यासाठी पाप नाही . त्याचप्रमाणे , ब्राह्मण , जेव्हा तो बळी अर्पण करतो , काही वेळा प्राण्यांचे बळी अर्पण केले जातात. त्याचा अर्थ हा नाही की तो पाप करत आहे .
पशू बळी फक्त खाण्याच्या उद्देशासाठी नव्हता . ते वेदिक मंत्राच्या परीक्षणासाठी होतं . ब्राह्मण , जे यज्ञ करत असत ते योग्य पद्धतीने वेदिक मंत्राचे जप करत आहेत के नाही त्याचे परीक्षण प्राण्याचा बळी देऊन आणि पुन्हा त्याला नवीन तरुण जीवन देऊन केले जात . ते पशू बलिदान होते . कधी कधी घोडे , कधी गायींना अर्पण केले जात . पण या युगात , कली युग , हे वर्जित आहे . कारण असा कोणी याज्ञिक-ब्राह्मण आता नाही आहे . सर्व प्रकारचे बळी हे या युगात वर्जित आहेत . 
- अष्वमेधं गवालम्भं सन्न्यासं पल-पैतृकम् देवरेण सुतोत्पत्तिं कलौ पन्च विवर्जयेत (चै च अादि १७।१६४ )
अष्वमेध यज्ञ, गायीचे बलिदान, संन्यास ,आणि धीराद्वारे बाळ होणे . पतीचा धाकटा भाऊ , या गोष्टी या युगात निषिद्ध आहेत .




