MR/Prabhupada 1061 - ह्या भगवद्गीतेचा विषय म्हणजे पाच मूलभूत तत्त्वांबद्दलचे ज्ञान होय

Revision as of 17:36, 10 August 2015 by Visnu Murti (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 1061 - in all Languages Category:MR-Quotes - 1966 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Invalid source, must be from amazon or causelessmery.com

660219-20 - Lecture BG Introduction - New York

Hindi

तो भगवान कृष्ण, वे अवतार लेते हैं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर भवति (भ गी ४।७) मनुष्य जीवन के वास्तविक प्रयोजन की स्थापना के लिए । जब मनुष्य जीवन के वास्तविक प्रयोजन को भूल जाता है, मनुष्य जीवन का प्रयोजन, तो उसे धर्मस्य ग्लानि: कहा जाता है, मनुष्य के दैनिक धर्म में रुकावट । तो उस परिस्थि में, असंखय लोगों में से, जो जागृत हैं, जो अपनी स्थिति को जान पाता है, उसके लिए ही यह भगवद्- गीता कही गई है । वस्तुत: हम सभी अविद्या रूपी बाघिन के द्वारा निगल लिए गए है, और भगवान जीवों पर विशेषतया कृपालु हैं, विशेषतया मनुष्यों पर, उन्होंने भगवद्- गीता का प्रवचन किया, अपने मित्र अर्जुन को शिष्य बना कर ।

अर्जुन निश्चित रूप से...भगवान कृष्ण के पार्षद होने का कारण, अर्जुन समस्त अज्ञान से मुक्त था । लेकिन फिर भी, अर्जुन कुरुक्षेत्र के युद्धस्थल पर अज्ञानी बना दिया गया, ताकि जीवन की समस्याओं के विषय में सवाल कर सके भगवान से, ताकि भगवान भावी पीढ़ियों के मनुष्यों के लाभ के लिए व्याख्या कर सकें अपने जीवन की योजना का निर्धारण करने के लिए, अौर उसके अनुसार कार्य करने के लिए, ताकि उसका जीवन, मानव जीवन का उद्देश्य, पूर्ण हो सके ।

तो इस भगवद गीता की विषयवस्तु है पाँच अलग अलग सत्य को समझना । सर्वप्रथम ईश्वर के विज्ञान की । यह भगवान के विज्ञान का प्रारंभिक अध्ययन है । तो वह भगवान का विज्ञान यहाँ समझाया गया है । अगला, जीव की स्वरूप स्थिति । ईश्वर और जीव । भगवान, वे ईश्वर कहलाते हैं । ईश्वर का अर्थ है नियन्ता और जीव हैं ... जीव, जीव, वे ईश्वर या नियन्ता नहीं हैं । वे नियंत्रित हैं । कृत्रिम रूप से अगर मैं कहता हूं कि, "मैं नियंत्रित हूँ, मैं स्वतन्त्र हूँ," यह एक समझदार आदमी का संकेत नहीं है । जीव सभी प्रकार से नियंत्रित है । कम से कम, अपने बद्ध जीवन में वह नियंत्रित है । अतएव इस भगवद्- गीता में विषय-वस्तु सम्बन्धित है ईश्वर से, सर्वोच्च नियन्ता और नियंत्रित जीव, और प्रकृति, भौतिक प्रकृति । और अगला है, काल, समस्त ब्रह्मांड की कालविधि, या प्रकृति का प्राकट्य, और काल । और कर्म । कर्म का अर्थ है कार्यकलाप । सब कुछ, सम्पूर्ण ब्रह्मांड, यह दृश्य जगत विभन्न कार्यकलापों से अोतप्रोत है । जीव, विशेष रूप से, वे भिन्न भिन्न कार्यों में लगे हए हैं । इसलिए हमें भगवद्- गीता से अवश्य सीखना चाहिए कि ईश्वर क्या हैं, जीव क्या है, प्रकृति क्या है, दृश्य जगत क्या है, और यह काल द्वारा किस प्रकार नियंत्रित किया जाता है, और यह कार्यकलाप क्या हैं ?

अब इन पांच मूलभूत विषयों में से, इस भगवद्- गीता में इसकी स्थापना की गई है, कि भगवान, अथावा श्री कृष्ण, अथवा ब्रह्म अथवा परमात्मा ... आप जो चाहे कह लो । लेकिन सर्वोच्च नियंत्रक । एक सर्वोच्च नियंत्रक है । तो सर्वोच्च नियंत्रक सबसे श्रेष्ठ हैं । और जीव गुण में परम-नियन्ता के ही समान हैं । जैसे सर्वोच्च नियन्ता, भगवान, वे भौतिक प्रकृति के समस्त कार्यों के ऊपर नियंत्रण रखते हैं, कैसे ... भगवद गीता के अागे के अध्यायों में यह बताया जाएगा कि भौतिक प्रकृति स्वतन्त्र नहीं है । वह भगवान की अध्यक्षता में कार्य करती है । मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते स चराचरम (भ गी ९।१०) । "भौतिक प्रकृति मेरी अध्यक्ष्ता में कार्य करती है," मयाध्यक्षेण, "मेरी अध्यक्षता में ।"


=====

Marathi

तर श्रीकृष्ण, ते अवतरित होतात. यदा यदा ही धर्मास्य ग्लानिर भवति ( भ गी ४।७) फक्त आपल्या जीवनाच्या मूळ ध्येयाची पुनर्स्थापना करण्यासाठी. जेव्हा मनुष्य आपल्या जीवनाचे मूल ध्येय विसरतो, मनुष्य जीवनाचे वास्तविक ध्येय, तेव्हा त्याला धर्मास्य ग्लानि: असे म्हटले जाते. मनुष्याच्या व्यवसायात अडथळा, तर अशावेळी वास्तविक ध्येय जाणणार्‍या अनेकानेक व्यक्तींपैकी, जो जागृत आहे, जो स्वत:चे स्वरुप जणू शकतो, अशा मनुष्यसाठी ही भगवत-गीता सांगितली आहे खरे म्हणजे आपणा सर्वांना अज्ञानाच्या वघिणीने गिळंकृत केले आहे. पण भगवंत सर्व जीवान्बद्दल अत्यंत दयाळू आहेत, खास करून मनुष्यप्रण्याबद्दल, त्यांनी भगवद गीता सांगितली. आपल्या मित्र अर्जुनाला स्वतःचा शिष्य करून. अर्जुन निश्चितच... तो भगवान श्री कृष्णांचा सखा असल्यामुळे अज्ञानाच्या पलीकडे होता. तरी सुद्धा, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनाला जाणूनबुजून अज्ञानात टाकले गेले जेणेकरून तो जीवनाच्या समस्यांबद्दल भगवान श्री कृष्णांना प्रश्न विचारू शकेल जेणेकरून भगवंत, मनुष्याच्या भावी पिढ्यांच्या कल्याणार्थ या समस्यांचे समाधान करून आपल्या जीवनाच्या योजनेचे निर्धारण करण्यासाठी व त्याच्या अनुसार कार्य करण्यासाठी, जेणेकरून त्याचे जीवन, मनुष्य देहाचे उद्धिष्ट, परिपूर्ण होऊ शकेल. तर ह्या भगवद्गीतेचा विषय म्हणजे पाच मूलभूत तत्त्वांबद्दलचे ज्ञान होय. सर्वप्रथम परमेश्वराबद्दलच्या ज्ञानाचे तत्त्व. हे भगवंतांच्या विज्ञानाचे प्राथमिक अध्ययन आहे. तर भगवंतांचे विज्ञान येथे स्पष्ट केलेले आहे. त्यानंतर जीवातम्याच्या स्वरूप्सिद्धीबद्दलच्या ज्ञानाचे विवेचन केले आहे. ईश्वर आणि जीव, भगवंतांना, परमेश्वरांना, ईश्वर असे म्हणतात. ईश्वर म्हणजे नियंता. आणि जीव हा, जिवात्मा, जीवात्मे, जीवात्मे, हे ईश्वर किंवा नियंता नाहीत. ते नियंत्रित असतात. कृत्रिम रूपाने जर मी म्हटले की, "मी नियंत्रित नाही. मी स्वतंत्र आहे." हे समजूतदार मनुष्याचे लक्षण नाही. जीवात्मा सर्व प्रकाराने नियंत्रित असतो. किमान आपल्या जीवनाच्या बद्ध अवस्थेत तरी तो नियंत्रित असतो. तर ह्या भगवद्गीते मध्ये, विवेचन केले आहे, ईश्वाराबद्दल, परम नियंत्रक आणि नियंत्रित जीवात्मे यांच्या बद्दल, आणि प्रकृती, जड प्रकृती, त्यानंतर, काळ, किंवा अखिल ब्रह्मांडाची कालमर्यादा. किंवा सृष्टीचे प्रकटीकरण. आणि काळ, अथवा अनंत काळ. आणि कर्म. कर्म म्हणजे क्रियाकलाप. सर्व काही, हे अखिल विश्व निरनिराळ्या प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे. विशेषत: जीवात्मे वेगवेगळ्या कृती करण्यात गुंतलेले असतात. म्हणून आपण भगवद्गीते पासून हे ज्ञान मिळविले पाहिजे, की ईश्वराचे स्वरुप काय जीव, जीवात्म्यान्ची स्वरूपास्थिती, प्रकृती, भौतिक विश्व म्हणजे काय, व ते काळाच्या प्रभावाने कसे नियंत्रित केले जाते, आणि जीवात्म्यान्ची कर्मे कोणती ? आता ह्या पाच मूलभूत तत्त्वांपैकी, ह्या भगवद्गीतेमध्ये ह्याची स्थापना केली गेली आहे, की परमेश्वर किंवा कृष्ण किंवा ब्रह्म किंवा परमात्मा... यापैकी कोणत्याही नावाचा उपयोग करा. परंतु परम नियंत्रक. एक परम नियंत्रक आहे. तर परम नियंत्रक सर्वश्रेष्ठ आहे. आणि जीवात्मे गुणाने परम नियंत्राकाच्या समान आहेत. जसे परम नियंत्रक, भगवंत, भौतिक प्राकृतीच्या सर्व कार्यावर परमेश्वराचे नियंत्रण आहे, कसे... भगवद्गीतेच्या नंतरच्या अध्यायात सांगितले आहे की भौतिक प्रकृती स्वतंत्र नसते. ती भगवंतांच्या अध्यक्षते खाली कार्य करीत असते. मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते स चराचरम ( भ गी ९।१०) । "ही प्रकृती माझ्या अध्यक्षते खाली कार्य करीत आहे." मयाध्यक्षेण, "माझ्या अध्यक्षते खाली."